![IND vs WI 4th T20 : वेस्ट इंडिजचा टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F08%2FOnly-For-SHAMBHURAJ-2023-08-12T194400.213.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना फ्लोरिडामध्ये खेळवला जात आहे. सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तीन टी-20 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजने घरच्या मैदानावर २-१ अशी आघाडी घेतली आहे. (IND vs WI 4th T20)
हेही वाचा;