IND vs WI 4th ​​T20 : वेस्ट इंडिजचा टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय

IND vs WI 4th ​​T20 : वेस्ट इंडिजचा टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा सामना फ्लोरिडामध्ये खेळवला जात आहे. सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तीन टी-20 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजने घरच्या मैदानावर २-१ अशी आघाडी घेतली आहे. (IND vs WI 4th ​​T20)

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news