![मुख्यमंत्री एकनाथ शिंदे](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F08%2F%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता से राष्ट्रपिता हा सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. नागरिकांचे अर्ज व तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर कोविड प्रतिबंधक लसीची बूस्टर मात्रा देण्याची मोहीम अधिक वेगाने राबवा. रुग्ण संख्या कमी होत असली, तरी गाफील न राहता लसीकरण वाढवा, अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
हेही वाचलंत का ?