Latest

उत्तरप्रदेश : शेतकर्‍यांनी योगींच्या सभेत सोडले वळू

मोनिका क्षीरसागर

बाराबंकी : वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बाराबंकी येथील सभेत शेतकर्‍यांनी सभास्थानापासून 500 मीटर अंतरावरून शेकडो गायी, म्हशी, वळू सभेच्या दिशेने सोडले. त्यामुळे सभेच्या ठिकाणी एकच गदारोळ उडाला. पोलिसांनी बांबूंच्या सहाय्याने या जनावरांना सभास्थळी घुसण्यापासून रोखले.

पाहा व्हिडिओ

देशभराचे लक्ष लागून असलेल्या चारा घोटाळा निकाल : दैनिक पुढारीचा हा विशेष अग्रलेख

हेही वाचलत का ?

SCROLL FOR NEXT