केसगळतीच्या समस्येने अनेकजण ग्रस्त असतात.अनेकदा चांगल्या ब्रॅंडचे शॅम्पू वापरुनही यावर काही उपाय मिळत नाही.अनेकदा तेलही यावर कुचकामी ठरतात.पण केसगळती रोखण्याचा उपाय तुमच्या किचनमध्येच आहे.तुम्हीही केसगळतीच्या समस्येनेग्रस्त असाल तर तांदळाचे पाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे.यासाठी तुम्हाला तांदळाचे पाणी 20 मिनिटे केसांना लावून ठेवले पाहिजे.हे केसगळती कमी करण्यास मदत करते तसेच केसांतील कोंडा कमी होण्यास पण मदत होते.तसेच हे केसांना नैसर्गिक कंडिशनर म्हणूनही लावू शकता.लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.