Ayurveda Health Tips
Snacking pudhari photo

Ayurveda Health Tips: सतत थोडे-थोडे खाणे चांगले की वाईट... आयुर्वेदात काय सांगितलंय?

Published on
Updated on

पचन क्रियेवर ताण

वारंवार थोडे-थोडे खाणे ही आधुनिक सवय पचन क्रियेवर अनावश्यक ताण देते.

आयुर्वेदिक नियम उत्तम आरोग्य आहाराच्या प्रमाणापेक्षा 'खाण्याच्या वेळेवर' अवलंबून असते.

जठराग्नीचे महत्त्व

शरीरातील जठराग्नी (Digestive Fire) अन्न पचवते किंवा आम निर्माण करते.

जठराग्नीची कमकूवत होणे

वारंवार खाणे, भूक नसताना खाणे आणि तणावात खाणे यामुळे जठराग्नी कमकवूत होते.

वास्तविक नुकसान

मागील भोजन पूर्ण पचण्यापूर्वी नवीन भोजन घेतल्यास शरीरात 'आम' (टॉक्सिक लोड) वाढतो.

वारंवार खाण्याचे दुष्परिणाम

यामुळे गॅस, ॲसिडिटी, लठ्ठपणा आणि हार्मोन असंतुलन होते.

निश्चित वेळेचे लाभ

ठराविक वेळी भोजन केल्यास पचन खोलवर होते, ऊर्जा टिकते आणि मन शांत राहते.

जैविक घड्याळ

शरीर जैविक घड्याळानुसार चालते; अनियमित भोजन केल्यास हार्मोन्स गोंधळून रोग वाढवतात.

आयुर्वेदिक नियम

दिवसातून २-३ वेळा निश्चित वेळेवर, फक्त भूक लागल्यावरच खा, सवयीने किंवा कंटाळ्याने खाणे टाळा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news