water
-
Ganesh Chaturthi 2023
तांदळाच्या पिठाचे उकडी मोदक तुटू नये म्हणून काय करावे?
पुढारी ऑनलाईन डेस्क : गणरायाचे आगमन होत आहे. गणपतीच्या आवडीचा नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक होय. आपण घरी गव्हाच्या पीठीचे आणि…
Read More » -
राष्ट्रीय
पृथ्वीचे इलेक्ट्रॉन तयार करताहेत चंद्रावर पाणी
वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : पृथ्वीवरील मॅग्नेटोटेलमधील उच्च ऊर्जाभूत इलेक्ट्रॉन चंद्रावर पाणी तयार करत आहेत, असा निष्कर्ष चांद्रयान-1 च्या डेटाचे अध्ययन करणार्या…
Read More » -
संपादकीय
शास्त्रशुद्ध पद्धतीने जल नियोजन व्हावे!
– प्रा. प्रदीप पुरंदरे, ज्येष्ठ जलतज्ज्ञ यंदाच्या वर्षी दुष्काळाचा फेरा सोसावा लागणार, याचे स्पष्ट संकेत मिळत असताना त्यासंदर्भातील उपाययोजनांना गती…
Read More » -
आंतरराष्ट्रीय
जगातील एक चतुर्थांश लोकसंख्येला पाणी टंचाईची तीव्र समस्या- रिपोर्ट
पुढारी ऑनलाईन डेस्क : पाण्याची टंचाई ही जगभरातील चिंतेची बाब बनली आहे. जी सध्या जगभरातील अनेक क्षेत्रांवर परिणाम करत आहे.…
Read More » -
मेजवानी
पावसाळ्यात बनवा गरमागरम खमंग तिखट कोथिंबीर वडी
पुढारी ऑनलाईन डेस्क : पावसाळ्यात काहीतरी गरमागरम खावेसे वाटते. (Kothimbir Vadi Reciepe ) खमंग तिखट कोथिंबीरची वडी खायला मिळाली तर…
Read More » -
कोल्हापूर
कोल्हापूर : सरपिराजीराव तलावातील पाण्याचे समरजीतसिंह घाटगे यांनी केले पुजन
मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा : मुरगुड,यमगे, शिंदेवाडी या तिन्ही गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सर पिराजीराव तलाव पुर्ण क्षमतेने भरला असल्यामुळे या तलावातील…
Read More » -
विश्वसंचार
पृथ्वीवर पाणी आले कुठून?
वॉशिंग्टन : जीवसृष्टीला आवश्यक असणारी एक मूलभूत गोष्ट म्हणजे पाणी. पृथ्वीवर जीवसृष्टी विकसित होण्यामागेही पाण्याची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे. मात्र,…
Read More » -
कोल्हापूर
दुष्काळी स्थितीत धामणीचे महत्व अधोरेखित
म्हासुर्ली, पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात धो-धो बरसणाऱ्या पावसाने न्हावून निघणारे धामणी खोरे उन्हाळ्यात पाणीटंचाईने पोळून जाते. पाटबंधारे प्रकल्पाअभावी कधी पाण्याच्या…
Read More » -
कोल्हापूर
राज्यात २५ धरणे कोरडी; ३७ धरणांनी गाठलाय तळ
कोल्हापूर : राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान अशा सर्व प्रकारच्या धरणांमध्ये मिळून अवघा 19 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 25 धरणे…
Read More » -
सातारा
पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्प ठप्प होण्याची भीती
चिपळूण : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणार्या कोयना धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे कोयना वीज प्रकल्प ठप्प पडण्याच्या मार्गावर…
Read More » -
कोल्हापूर
धरणात केवळ 21 टीएमसी पाणी
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात जून महिन्यातील 13 दिवस उलटले तरीही पाऊस नाही. यामुळे पाण्याची चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.…
Read More » -
मुंबई
मुंबईतील पाणी 6 ते 7 टक्केने महागणार !
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या भातसा व अप्पर वैतरणा तलावातून उचलण्यात येणाऱ्या पाण्यासाठी मोजावे लागणारे शुल्क, कर्मचाऱ्यांच्या आस्थापना खर्चात…
Read More »