Farmers Protest
-
Latest
लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची मते किती आहेत महत्त्वाची?
पुढारी ऑनलाईन डेस्क : शेतपिकांच्या हमीभावासाठी स्वतंत्र कायदा करावा. स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी उत्तरेकडील राज्यांतील…
Read More » -
Latest
'चलो दिल्ली' मोर्चा : अश्रुधुरामुळे आतापर्यंत ६ शेतकऱ्यांचा मृत्यू
पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चाला १५ दिवस उलटले असून आतापर्यंत ६ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.…
Read More » -
Latest
शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’ मोर्चा दोन दिवस स्थगित
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली चलो मोर्चा दोन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने बुधवारी सायंकाळी घेतला. येत्या दोन…
Read More » -
Latest
युवा शेतकर्याचा मृत्यू; आंदोलन चिघळले
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचा कायदा करावा, यासाठी शेतकर्यांचे आंदोलन तीव्र होत चालले आहे. राजधानी दिल्लीकडे…
Read More » -
Latest
सरकारचा आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेचा प्रस्ताव
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने वाढलेला तणाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने शेतकरी संघटनांना पुन्हा चर्चेसाठी…
Read More » -
Latest
शेतकरी आंदोलक शंभू-खनौरी सीमेवर एकवटले
पुढारी ऑनलाईन डेस्क : किमान हमी भाव व अन्य मागण्यांसाठी शेतकरी पंजाब-दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारशी चर्चा सुरू…
Read More » -
Latest
शांततापूर्ण आंदोलनात ट्रॅक्टरचा वापर कसा करता? उच्च न्यायालयाने फटकारले
पुढारी ऑनलाईन डेस्क : शेतकऱ्यांच्या दिल्लीकडे निघालेल्या मोर्चाबाबत आज (दि.२०) पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आंदोलनात ट्रॅक्टर -ट्रॉलीचा वापर कसा…
Read More » -
Latest
दिल्लीतील शेतकऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ चांदवडला रास्तारोको
चांदवड (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा – पंजाब व हरियाना राज्यातील शेतकऱ्यांच्या संयुक्त किसान मोर्च्यास पाठिंबा दर्शवण्यासाठी तसेच मागण्यांची पूर्तता करण्यासाठी…
Read More » -
Latest
शंभू-जिंद सीमेवर पोलीस-शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री
पुढारी ऑनलाई डेस्क : पटियालामधील शंभू आणि जिंदमधील दातासिंगवाला सीलबंद सीमेवर आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. बॅरिकेड तोडण्याचा…
Read More » -
Latest
'चलो दिल्ली मार्च' अंतर्गत पंजाब- हरियाणा सीमेवर शेतकरी आक्रमक
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ‘चलो दिल्ली मार्च’ अंतर्गत पंजाब, हरियाणा, केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थानचे शेतकरी दिल्लीकडे कुच करण्याचा प्रयत्न करत…
Read More » -
Latest
शेतकर्यांना 'चलो दिल्ली'ची हाक देणारे सरवन सिंग पंढेर कोण आहेत?
पुढारी ऑनलाईन डेस्क : पिकांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी ) आणि इतर मागण्यांसाठी पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकर्यांचा मोर्चा…
Read More »