climate change
-
विश्वसंचार
गेल्या दशकभराचा काळ विक्रमी उष्णतेचा!
वॉशिंग्टन : जागतिक तापमानवाढ, हवामान बदल ही समस्या गेल्या कैक वर्षांपासून संपूर्ण जगाची चिंता वाढवत आहे. अशा या समस्येशी दोन…
Read More » -
पुणे
वातावरणातील बदलांबरोबर हवाही प्रदूषित!
पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरातील वातावरणात बदल होताच हवेच्या गुणवत्तेतही बदल झाला आहे. शहराच्या हवेची सरासरी गुणवत्ता 105 ते…
Read More » -
राष्ट्रीय
'एल निनो' कमकुवत, 'ला निना'मुळे यंदा जोरदार मान्सूनचा अंदाज
पुढारी ऑनलाईन : गेल्या हंगामात ‘एल निनो’चा मान्सूनला फटका बसला. तसेच २०२३ हे दुसरे सर्वात उष्ण वर्ष ठरले. दरम्यान, आगामी…
Read More » -
पुणे
‘क्लायमेट चेंज’मुळे जीवसृष्टीच ‘आयसीयू’त : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंची खंत
पुणे : पुढारी वृत्तसेवा : वातावरण बदलामुळे अवघी जीवसृष्टीच धोक्यात आली असून, ती आयसीयू (अतिदक्षता विभाग) मध्ये आहे असेच वाटत…
Read More » -
पुणे
हवामान बदलामुळे लांबले पक्ष्यांचे स्थलांतर; अन्नसाखळी विस्कळीत
पुणे : यंदा विचित्र हवामानाचा फटका देश-विदेशातून राज्यात येणार्या पक्ष्यांना बसला आहे. उत्तर भारतात दाट धुक्यामुळे पक्ष्यांची वाट धूसर बनली…
Read More » -
पुणे
वातावरणातील बदल; सर्दी, तापाच्या रुग्णांत वाढ : अशी घ्या काळजी
पुणे : पुढारी वृत्तसेवा : हिवाळ्याचे दिवस कायम आरोग्याच्या दृष्टीने पोषक मानले जातात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेले प्रदूषण अन्…
Read More » -
राष्ट्रीय
जीवाश्म इंधनांचे भवितव्य आणि विकास
हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत असणारे हरित वायू उत्सर्जन कमी करायचे असेल, तर या मोठ्या प्रमाणावर जबाबदार असलेल्या…
Read More » -
पुणे
हवामान बदलाचा पिकांवर परिणाम : डॉ. हिमांशू पाठक यांचे प्रतिपादन
शिवनेरी : पुढारी वृत्तसेवा : कांदा व लसूण पिकाच्या संबंधी सध्याच्या विविध समस्या सोडविण्यासाठी संशोधन आणि संशोधनाचा वापर यातील पोकळी…
Read More » -
आंतरराष्ट्रीय
जीवाश्म इंधनांवरील निर्बंधावर 'सौम्य' भूमिका; तापमान वाढीचे संकट गहिरे?
पुढारी ऑनलाईन डेस्क : दुबईत सुरू असलेल्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज (COP 28) मध्ये मंजुर करायच्या मसुद्यातील बऱ्याच तरतुदी सौम्य करण्यात…
Read More » -
मुंबई
२०५०ला मुंबई खरोखर समुद्राखाली जाणार का? पुरांचा जागतिक तापमान वाढीशी काय संबंध?
काही दिवसांपूर्वी चेन्नई शहाराला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत दरवर्षी मान्सूनमध्ये पुराचा सामना करते. पूर्वी पश्चिम किनारपट्टीवर दुर्मिळ…
Read More » -
Latest
शेतकरी हतबल ! कांदा-बटाट्यावर रोगराईचा प्रादुर्भाव
लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा : पावसाने खरीप हंगामात दांडी मारल्याने खरीप हंगाम कोरडा गेला. त्यानंतर रब्बी हंगाम शेतकर्यांना तारणार, असे…
Read More » -
पुणे
पिंपरी : वातावरणातील बदल पडतोय भारी
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सध्या वातावरणात सातत्याने होणारा बदल हा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरत आहे. सध्या हिवाळा सुरू…
Read More »