प्रेक्षकांची अभिरूची बदलतेय-गोविंदा नाम मेरा | पुढारी

प्रेक्षकांची अभिरूची बदलतेय-गोविंदा नाम मेरा

कौशलचा चित्रपट नुकताचा प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही काळापासून बॉलीवूडचे चित्रपट खास काही करू शकलेले नाही. रोहित शेट्टी याचा ‘सर्कस’ हा चित्रपट देखील काही धमाल करू शकलेला नाही. यापूर्वी अक्षय कुमारपासून ते आमीर खानपर्यंत अनेकांचे चित्रपट फ्लॉप गेले आहेत. जर प्रक्षेकांना एखादा चित्रपट चांगला वाटत असेल मग तो कोणत्याही भाषेतील किंवा कोणत्याही स्केलचा असो त्याला प्रेक्षकांचे प्रेम मिळते. प्रेक्षकांची आता अभिरूची बदलली आहे. हे स्पष्ट केले आहे की, फक्त आम्हाला आहे. मला वाटते की, चांगले चित्रपट लोकांनी चित्रपट चांगला वाटायला हवा. सांगितले सध्या चालत आहेत. लोकांनी या गोष्टीला आता खूप सिंपल केले आहे. लोकांना जे चित्रपट आवडतात तेच ते पाहतात. आता चांगले चित्रपट तयार करा, आम्ही देऊ असे प्रेक्षकांचे म्हणणे असे विकी म्हणाला.

Back to top button