खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना साताऱ्यातील आपल्या कॉलेज मित्राच्या लग्नाला परदेशात असल्यामुळे पोहोचता आलं नाही, म्हणून मित्राच्या लग्नाच्या पूजेला पोहोचले.
खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानं वादंग निर्माण झालं होता. त्यानंतर ठाण्यात आंदोलन देखील करण्यात आलं होतं.