सरकारच्या आकडेवारीनुसार, उष्माघाताने मध्य प्रदेशात सर्वाधिक १४ मृत्यूची नोंद झाली. तर महाराष्ट्र – ११, आंध्र प्रदेश – ६ आणि राजस्थान – ५ अशा मृत्यूच्या नोंदी झाल्या. देशात एकूण २४, ८४९ उष्माघाताच्या घटनांची नोंद झाली. यामध्ये मध्य प्रदेशात सर्वाधिक ६,५८४ उष्माघाताची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.