

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – तवांगमध्ये चीनने केलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नाच्या मुद्यावर विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा कायम असून, लोकसभेत या विषयावर चर्चा घडवून आणण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसने सलग दुसऱ्या दिवशी मोठा गदारोळ केला. गदारोळामुळे प्रश्नोत्तराचा तास वाया गेला. त्यानंतर शून्य प्रहरातही विरोधी पक्षांनी हा मुद्दा उपस्थित केला.
हेही वाचा :