बाजारात नवीन नवीन टपर्या पडत आहेत. जागोजागी अतिक्रमण वाढले आहे. मात्र, प्रशासनाला शेतमाल पंधरा फुटांच्या पुढे गेला की, वाहतूक कोंडी होत असल्याची प्रचिती येत आहे. बाजार समितीकडून काही पदाधिकार्यांना विशेष सवलत दिली जाते. तर सामान्य अडत्यांवर वाहतूक कोंडीच्या नावाखाली दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये, सामान्य अडते मात्र भरडले जात आहेत.– युवराज काची, माजी उपाध्यक्ष, अडते असोसिएशन
हेही वाचा