![पाणीटंचाईने डोळ्यांत पाणी! कात्रजसह समाविष्ट गावांमध्ये समस्या गंभीर](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F04%2Fwater-scarcity-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पालिका हद्दीलगतच्या गावांना पाणी देण्याची मागणी होत होती. आता ही गावे पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा यंत्रणेकडे दुर्लक्ष झाले आहे. उन्हाळा अजून दीड महिने असून, पाण्याची टंचाई आतापासूनच तीव्र झाल्याने नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.– गणेश निंबाळकर, माजी उपसरपंच.गुजर-निंबाळकरवाडी.कात्रज, कोंढवा बुद्रुक परिसरात नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते. मिळणारे पाणी आणि मागणी यामध्ये तफावत होते. त्यामुळे काही भागात पाणीटंचाईच्या तक्रारी येतात. याबाबत अतिरिक्त पाणी वाढवून मिळावे, अशी मागणी होत आहे.-नितीन खुडे, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग.