![पुणेकरांनो काळजी घ्या! उष्माघाताचा धोका वाढतोय; हवामान शास्त्रज्ञांनी ‘या’ दिल्या टिप्स](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F04%2Fheat.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अरबी समुद्राकडून गुजरात राज्यात उष्ण व दमट वारे वाहत आहेत. हेच वारे तिकडून महाराष्ट्रात येत आहे. याचा प्रभाव पुणे शहरावरही होत आहे.कमाल तापमानाचा पारा नेहमी एप्रिलमध्ये पुण्यात 40 अंशांवर असतोच पण उष्ण व दमट वारे नसतात. यंदा त्यांचा मुक्काम शहरात सतत आहे.गेल्या दोन आठवड्यांत तो प्रभाव जास्त वाढल्याने अशा वातावरणात उष्माघात होण्याचा धोका असतो.अशावेळी शरीर थंड ठेवणे गरजेचे आहे.अनुपम कश्यपी, माजी हवामान विभागप्रमुख, आयएमडी, पुणे
हेही वाचा