तक्रार आल्यानंतर तीन दिवसांपूर्वी या भागात पाहणी करण्यात आली आहे. तरसांकडून हल्ला करण्याची घटना घडलेली नाही. वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट करता येत नाही. नागरिकांनी काळजी घ्यावी व रात्रीच्यावेळी या भागात जाण्याचे टाळावे.– सुरेश वरक, वनपरिक्षेत्र अधिकारी
हेही वाचा