

पीएम आवास योजनेचा मूळ उद्देश ज्यांना घर नाही त्यांना घर देणे हा आहे. त्यामुळे योजनेच्या अर्जासोबत घर नसल्याचे व मिळालेल्या घरात स्वतः राहणार असल्याचे प्रतिज्ञापत्र घेतले जाते. कोणी भाडेकरू ठेवल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर फसवणुकीबाबत फौजदारी कारवाईकेली जाईल.– युवराज देशमुख, अधीक्षकअभियंता, बांधकाम विभाग, महापालिका