नागरिकांच्या जीविताला धोका नको म्हणून वनविभागाकडे तक्रार नोंदवली. वनविभागाने खातरजमा करून सोमवारी सायंकाळी पिंजरा लावला. त्यात शेळी आणि वासरू ठेवण्यात आले आहे. परीसरातील तिन्हेवाडी, कोहिणकरवाडी गावातही पाळीव कुत्री गायब होण्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्या की बिबट्या सदृश्य इतर प्राणी याबाबत चर्चा सुरू आहेत.