

पुणे : शहरात महाराष्ट्रतील प्रत्येक जिल्ह्यातील विध्यार्थी MPSC चा अभ्यास करण्यासाठी येत असतात. वारंवार त्यांच्या मागण्यांसाठी ते आंदोलन करताना दिसतात. आज पुन्हा एकदा नवी पेठेतील अहिल्या शिक्षण संस्थेसमोर विद्यार्थी विविध मागण्यांसाठी रत्यावर उतरले आहेत.
राज्यसेवा मुख्य परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून राबवावा, या मागणीसाठी MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील शाश्त्री रस्त्यावर आंदोलन करत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. "वर्णनात्मक परीक्षेला आमचा विरोध नाही, फक्त त्यासाठी तयारी करायला पुरेसा वेळ आणि स्पर्धा समान पातळीवर असावी",अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
या आहेत विद्यार्थ्यांच्या इतर मागण्या?