नाशिक : वाळलेले कपडे काढत असताना विजेचा धक्का, महिलेचा मृत्यू

गडचिरोली
गडचिरोली
Published on
Updated on

नाशिक : वाळलेले कपडे काढत असताना विजेचा धक्का लागून गंभीररीत्या भाजलेल्या ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना श्रमिकनगर परिसरात घडली. राणी दशरथ चव्हाण असे या महिलेचे नाव आहे.

राणी ३ जुलैला सायंकाळी राहत्या घराच्या छतावर वाळत घालेले कपडे काढत असताना त्यांचा विजेच्या तारांना स्पर्श झाला. त्यात त्या ४० टक्के गंभीररीत्या भाजली होती. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मंगळवारी (दि.११) मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news