महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्र्यांना मी शुभेच्छा देतो. महाराष्ट्रच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांनी मार्गी लावाव्यात. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, आरोग्याच्या समस्या याकडे लक्ष द्यावे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी एकत्र मिळून राज्य पुढे न्यावं. आम्ही राजकारण करणार नाही. सरकारसमोर कोणतेही अडथळे निर्माण करणार नाही, असेही ते म्हणाले.