कोल्हापूर: कसबा ठाणे येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२६) दुपारी घडली. माणिक बळवंत पाटील (वय 50, रा. कसबा ठाणे, ता. पन्हाळा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा
- कोल्हापूर : राज्यातील 145 कारखान्यांचा हंगाम आटोपला
- कोल्हापूर : बाजार समितीत होणार ‘काँटे की टक्कर’!
- कोल्हापूर : ट्रॅक्टरखाली सापडून एक ठार