रायगड : सावित्री नदीने धोका पातळी ओलांडली; नागरिकांना सतर्कतेचा ईशारा

रायगड : सावित्री नदीने धोका पातळी ओलांडली; नागरिकांना सतर्कतेचा ईशारा
Published on
Updated on

रायगड; पुढारी वृत्तसेवा : मंगळवार पासून महाबळेश्वर व महाड तालुक्यातील बिरवाडी-रायगड परिसरात कोसळणाऱ्या पावसामुळे महाडमध्ये आज पहाटे पाचच्या सुमारास सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली. सध्या मच्छी मार्केटमध्ये पाणी आले असून ६.७५  एवढी पाणी पातळी आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांना धोक्याचा इशारा देणारे भोंगे वाजवून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news