पुढारी ऑनलाईन : फळं खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. फळं खाणं हा सतत मिळणारा एनर्जी स्त्रोत आहे. शरीरवाढीला सहायकही असे अनेक घटक फळात असतात. दररोज एकतरी फळ खाल्लं जावं असा सल्लाही डॉक्टर देत असतात. पण कोणते फळ कधी खावे, कोणत्या वेळी खावे किंवा कसे खावे याचेही काही नियम असतात. फळं खाताना केलेल्या केलेल्या चुका कालांतराने जीवावर बेतू शकतात.