तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांनी शेती व शेतकर्यांसाठी भरीव काम केले आहे. शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी व शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. शेतकर्यांना सन्मान मिळवून देण्याबरोबर त्याचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. हेच काम महाराष्ट्रात उभे करायचे आहे.– विश्वास जाधव,सातारा जिल्हा समन्वयक बीआरएस