पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली दि 16, Delhi Flood : यमुना नदीतील पाण्याची पातळी हळूहळू ओसरू लागल्याने दिल्लीकर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र आगामी काळात राजधानीत रोगराई पसरण्याच्या शक्यतेने आरोग्य खात्याची मात्र झोप उडाली आहे. दरम्यान यमुना नदीची पाणी पातळी कमी झाली आहे.