मेळाव्याला जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, रवींद्र माने, राजेखान जमादार, आनंदराव जाधव, ऋतुराज क्षीरसागर, माजी महापौर नंदकुमार वळंजू, नंदकुमार मोरे, रवी रजपूते, शिवाजीराव जाधव, मंगल साळोखे, तसेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.