उद्योग आणि शैक्षणिक यामध्ये समन्वय साधून कुशल कर्मचारी तयार करण्याचा प्रयत्न डीआरडीओचा आहे. हैदराबाद, जोधपूर, कानपूर, खरगपूर, रुडकी आणि बीएचयू या सहा आयआयटी मधे हे केंद्र उभारण्यात येईल. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना डीआरडीओमध्ये आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल.