विटा : पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यातील ३७ पैकी २४ ग्रामपंचायतींचा निकाल आज (दि. २०) जाहीर झाला. १४ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे आमदार अनिलराव बाबर गटाने बाजी मारली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सदाशिव पाटील गटाने ४ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला. भाजपाने मोही गावातील सत्ता पुन्हा कायम राखली आहे. तर वाजर आणि कळंबी या २ गावांमध्ये संमिश्र गटाची सत्ता स्थापन झाली आहे. जाहीर २४ ग्रामपंचायतींपैकी ८ ग्रामपंचायतीवर सत्तांतर झाले आहे.
आळसंद, भाळवणी, पंचलिंग नगर, बलवडी (भा), चिखलहोळ, चिंचणी (मं), बामणी घानवड, कार्वे, बामणी, करंजे, रामनगर, हिवरे, बानूरगड, घोटी बुद्रुक
कमळापूर, जाधवगर, हिंगणगादे, वलखड आणि सुलतानगादे
वाझर, कळंबी
मोही
आळसंद, भाळवणी, पंचलिंगनगर, बलवडी (भा), चिखलहोळ, चिंचणी (मं), कुर्ली, हिंगणगादे.
सरपंच भाजपचा
काँग्रेस – १२
भाजपा -५
सरपंच भाजप – राजेश्वारी शशिकांत सावंत
हिवरेमध्ये काँग्रेस सरपंच विजयी
भाजप+ रासप+६
काँग्रेस -३
हेही वाचलंत का ?