संग्रहित छायाचित्र  
Latest

कोल्हापूर: कसबा ठाणे येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

अविनाश सुतार

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा : पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२६) दुपारी घडली. माणिक बळवंत पाटील (वय 50, रा. कसबा ठाणे,  ता. पन्हाळा)  असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT