भारत-आयर्लंड यांच्यातील तिसरा सामना पावसामुळे रद्द

भारत-आयर्लंड यांच्यातील तिसरा सामना पावसामुळे रद्द
Published on
Updated on

डब्लिन : भारत व आयर्लंड यांच्यातील तिसरा व शेवटचा टी-20 सामना पावसामुळे रद्द करावा लागला. सातत्याने संततधार होत असल्याने या लढतीत अगदी नाणेफेकही होऊ शकली नाही. यासह भारताने 3 सामन्यांची ही छोटेखानी मालिका 2-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. कर्णधार जसप्रीत बुमराहने चषक स्वीकारल्यानंतर तो संघातील युवा खेळाडू रिंकू सिंगकडे सुपूर्द केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news