bahar article
-
Latest
मनोरंजन : आवाज नहीं मरदी...
वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी चमकीलाची हत्या करण्यात आली. तो आणखी जगला असता, तर आज पंजाबी संगीत वेगळ्या उंचीवर पोहोचलं असतं,…
Read More » -
Latest
व्यक्तिचित्र : सलाम, पीटर हिग्ज...
आपलं विश्व समजून घेण्याच्या कामात पीटर हिग्ज यांच्यामुळं फार मोठी भर पडली. अत्यंत तरल बुद्धिमत्ता असलेले हिग्ज हे एक विलक्षण…
Read More » -
Latest
शोध सुखाचा : ‘राग’रंग
माणूस भूतकाळाला मनोमन किती घट्ट पकडून ठेवत असतो, हे मागच्या प्रकरणात आपण पाहिले. नुसती एखादी घटनाच मनात धरून ठेवत नाही,…
Read More » -
Latest
दुष्काळ : अस्मानी की सुलतानी?
दुष्काळ हे जेवढं ‘अस्मानी’ म्हणजे नैसर्गिक संकट आहे, त्याहूनही अधिक ते ‘सुलतानी’ म्हणजे व्यवस्थेनं निर्माण केलेलं संकट आहे. हा दुष्काळ…
Read More » -
Latest
विदेशनीती : ‘इंडिया आऊट’ : चीनची नवी चाल
श्रीलंका, नेपाळ, मालदीव, भूतान यानंतर आता भारताचा शेजारी देश असणार्या बांगला देशमधून ‘इंडिया आऊट’चे नारे ऐकायला मिळू लागले आहेत. बांगला…
Read More » -
Latest
शिक्षण : उच्चशिक्षितांचे रोजगारवास्तव
आयआयटीमधील 30-35 टक्के उमेदवारांंना प्लेसमेंट न मिळणे, सी-डॅकमधील केवळ 45 टक्के विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट होणे, यासारख्या घटना उच्चशिक्षण घेऊनही रोजगार मिळत…
Read More » -
Latest
प्रासंगिक : डॉ. आंबेडकर आणि लोकशाहीचे वास्तवभान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीचा विचार साकल्याने मांडला आहे. लोकशाहीच्या मूल्यांची सातत्याने तपासणी आणि राखण करावी लागते, तेव्हा कुठे ती…
Read More » -
Latest
जाहीरनामे कशासाठी?कुणासाठी?
पक्षांचे जाहीरनामे म्हणजे आगामी पाच वर्षांत राबविण्यात येणार्या आराखड्याचे प्रतिबिंब असते; पण जनतेला त्याच्याशी खरोखरीच काही देणे-घेणे असते का? किती…
Read More » -
Latest
भारतीय अवकाश अर्थव्यवस्थेची भरारी
जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेचा बाजार वेगाने वाढतो आहे. भविष्यात भारतीय अंतराळ अर्थव्यवस्था देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देताना दिसेल. अंतराळ क्षेत्रातील नव-उद्योगांच्या…
Read More » -
Latest
आरोग्य : हर शख्स परेशान सा क्यूँ है?
जगातील 140 देशांनी ‘आरोग्य हा मानवाचा मूलभूत हक्क असल्याचे’ संविधानात कबूल केले असले, तरी केवळ चारच देशांनी याबाबतची आर्थिक तरतूद…
Read More » -
Latest
क्रीडा : दोष कुणाचा, बळी कोण?
मुंबई इंडियन्सचा तब्बल दहा वर्षांचा कर्णधार रोहित शर्माच्या डोक्यावरचा मुकुट काढून संघव्यवस्थापनाने तो हार्दिक पंड्याच्या डोक्यावर चढवला. हार्दिक पंड्या गुणवान…
Read More » -
Latest
मनोरंजन : स्मरण सुवर्णयुगाचे
एक काळ असा होता की, भारताला फुटबॉलमध्ये ‘ब्राझील ऑफ एशिया’ असं म्हटलं जायचं. 1951 आणि 1962 मध्ये आशियाई खेळातील सुवर्णपदकं,…
Read More »