

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यास विलंब होत असल्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केलेले सर्व आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहेत. खर्गे यांनी केलेले आरोप पूर्वग्रहदूषित आणि निराधार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
हेही वाचा