महत्वपूर्ण बैठकीचे प्रस्ताविक अनिल बरडे यांनी केले. संचालन एडवोकेट धर्मेंद्र आठवले तर आभार सचिन तेलमोरे यांनी मानले. बैठकीला मुकुल परगणे, आम्रपाली वरघट, माजी जिल्हा परिषद सदस्य शोभा सियाले, माजी नगरसेवक साहेबराव मेश्राम, विठ्ठल तंतरपाडे, गौतम प्रधान, अशोक वासनिक, किशोर पानेकर, वैशाली काळे, अनुराग धावणे, अरविंद नगराळे, बी एन खोब्रागडे, सी एस वानखडे, अनिल कडू, विजय मनोहर, गोपाल ढेकेकर, परमानंद खिराडे, संगम मेश्राम, सत्यशील डोंगरे, श्रीधर खडसे, प्रा त्र्यंबक सदार, धनराज मेश्राम, एस एन खंडारे, विजय मोरे, सागर घोडेस्वार, रामेश्वर रामटेके, ताराचंद चोरपगार, अनिल इंगळे, देविदास दांडगे, अमोल पवार, सरिता खंडारे, नीता डाखोडे, गजानन लबडे, बाबूजी खंडेकर, प्रफुल्ल वाकोडे, नागोराव भटकर, राहुल वर्धे, धनराज शेंडे, विजय गवई, शैलेश गवई, रामेश्वर वानखडे, सुंदरलाल उईके, बाबुराव इंगोले यांच्यासह जिल्हाभरातील रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.