महापालिकेच्या रटाळ कारभारामुळेच आंबेगाव बुद्रुक परिसरातील डीपी रस्ते अद्यापही कागदोपत्रीच आहेत. यातून वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करून डीपी रस्त्याचा प्रश्न सोडवावा व नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी.-संतोष ताठे, माजी सरपंच
हेही वाचा