मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तुलसी व तानसा तलावानंतर बोरीवली नॅशनल पार्कमधील विहार तलावही बुधवारी मध्यरात्री ३.५० वाजता भरून वाहू लागला आहे. विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) एवढी आहे.
मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तुलसी व तानसा तलावानंतर बोरीवली नॅशनल पार्कमधील विहार तलावही बुधवारी मध्यरात्री ३.५० वाजता भरून वाहू लागला आहे. विहार तलावाची कमाल जलधारण क्षमता २,७६९.८ कोटी लीटर (२७,६९८ दशलक्ष लीटर) एवढी आहे.