‘ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका नकोत’ | पुढारी

'ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका नकोत'

मुंबई; पुढारी ऑनलाईन : ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणूका होऊ नयेत, ही सर्वच पक्षांची मानसिकता असल्याचे मत परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. निवडणुक आयोगाकडून सर्वोच्च न्यायलयाच्या निकालाबाबत मार्गदर्शन घेऊ, जर काही शंका असतील तर पुन्हा न्यायालयाकडे जाऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.

नवनीत राणा याच्यासंदर्भात आमच्याकडे जे पुरावे आहेत ते न्यायालयात खटला चालू असताना देऊ, असेही त्यांनी नमूद केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button