पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अभिभाषण केले. यावेळी त्यांनी राज्यात मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे बिघडलेल्या आर्थिक घडामोडीचा आढावा घेतला. याचबरोबर राज्याचे अजुनही २६ हजार ५०० कोटींचा जीएसटीचा परतावा राहिल्याचेही त्यांनी सांगितले. पवार यांनी केलेल्या भाषणातील ११ महत्वाचे मुद्दे आपण जाणून घेणार आहोत.