पुढारी ऑनलाईन डेस्क: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पत्र आज (दि.२२) उच्च न्यायालयाकडून खंडपीठ कृती समितीला मिळाले आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पत्राचा संदर्भ घेऊन हे पत्र देण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा बारा असोसिएशनच्या सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचलंत का ?