डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. नागपुरात दीक्षाभूमी हे पवित्र स्थळ आहे आणि येथूनच बाबासाहेबांनी जगाला समानतेचा आणि न्यायाचा संदेश दिला. या क्षणी बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरण करून मी जगाला शुभेच्छा देऊ इच्छितो की, या देशात न्याय आणि समानता कायम राहील. मोदी हे जर सांगत असतील की असं काही होणार नाही तर त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर जनता आता भरवसा ठेवायला तयार नाही. उद्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी आल्यावर कन्हैयाकुमार यांनी विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.