भारत-चीन सीमेच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) सुरक्षेच्या अनुषंगाने भारत-तिबेट सीमा पोलीसांच्या (ITBP) नवीन बटालियनला मंजुरी देण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. सरकार सुरक्षा दलांना परिवहन आणि रसद पुरवण्याकरीता कटीबद्ध आहे, अशी माहिती केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी दिली आहे.