अरुणाचल प्रदेशमध्ये भीषण आग; ७०० दुकाने जळून खाक

अरुणाचल प्रदेशमध्ये भीषण आग; ७०० दुकाने जळून खाक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अरुणाचल प्रदेशमधील इटानगरच्या नाहरलगुनमध्ये लागलेल्या भीषण आगीत 700 हून अधिक दुकाने जळून खाक झाल्याची घटना आज (दि.२५) घडली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही आग कशामुळे लागली. याचे नेमके कारण समोर आलेले नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीच्या 2 तासांत केवळ 2 दुकानांना आग लागली. परंतु ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला अपयश आले. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news