प्राध्यापक झांग यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून, त्यांनी अमेरिका, जपान, रशिया आणि इतर देश आणि प्रादेशिक संघटनांशी भारताचे संबंध वाढवून बहु- सहाय्य धोरणाचा पुरस्कार केला आहे.भारताने नेहमीच स्वतःला जागतिक शक्ती मानले आहे, असेही या लेखात नमूद करण्यात आले आहे. बहु-संतुलन ते बहु-सहाय्य या भूमिका बदलाला भारताला केवळ दहा वर्षे झाली आहेत , आणि तरीही भारताची बहुध्रुवीय जगात एक अग्रणी बनण्याच्या धोरणाकडे वेगाने वाटचाल सुरू आहे.