मराठा समाज लढत आहे, ही वेळ का आली याचे आत्मचिंतन करावे.आरक्षण वेगळा भाग. पण शिक्षणाचे नुकसान करू नये, आयुष्य उध्वस्त करू नये, ही विनंती. महाराष्ट्रात एकच पक्ष सत्तेत आणि विरोधात देखील आहे. दिवा जब बुझता है तो झगमगाता है… तशी यांची स्थिती आहे. उत्तम निसर्गासाठी वाघ ही जगले पाहिजे. दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे कोण कोणाला भेटतो? हे पाहावं लागेल. सुप्रीम कोर्ट 30 तारखेला आपला निर्णय देईलच असा विश्वास वडेट्टीवार यांनी बोलून दाखविला.