मृत्यू झाल्यानंतर नाकात आणि कानात कापूस का घालतात?

पुढारी वृत्तसेवा


ही फक्त परंपरा नाही… यामागे आहे वैज्ञानिक कारण

Death | Pudhari

आपण अनेकदा पाहिलं असेल मृतदेहाच्या नाकात आणि कानात कापूस ठेवला जातो.
पण नेमकं असं का केलं जातं हे माहिती आहे का?

Death | Pudhari

मृत्यूनंतर शरीरात कुजण्याची (decomposition) प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेमुळे शरीरातील द्रव बाहेर येऊ शकतात.

Death | Pudhari

हे द्रव नाक आणि कानातून बाहेर येऊ नयेत, यासाठी कापूस ठेवला जातो. हे शरीराच्या स्वच्छतेसाठी केलं जातं.

Death | Pudhari

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे दुर्गंधी. शरीरातून बाहेर येणारे द्रव दुर्गंध तयार करतात.

Death | Pudhari

तसेच, या द्रवांमध्ये सूक्ष्मजंतू (bacteria) असू शकतात. कापूस वापरल्याने संसर्ग पसरण्याचा धोका कमी होतो.

Death | Pudhari

यामागे धार्मिक कारणही आहे. काही ठिकाणी नाकात कापूस किंवा तुळशीची पानं ठेवतात.

Death | Pudhari

अशी मान्यता आहे की, यामुळे आत्म्याला त्रास होत नाही आणि वातावरण शुद्ध राहते.

Death | Pudhari

याशिवाय, कीटक शरीरात शिरू नयेत आणि कुजण्याची प्रक्रिया नियंत्रणात राहावी,
यासाठीही ही पद्धत वापरली जाते.

Death | Pudhari

IPL मध्ये कोणत्या गोलंदाजांनी सर्वाधिक डॉट बॉल टाकले? कोण आहे टॉपवर?

IPL | Pudhari
येथे क्लिक करा