पुढारी वृत्तसेवा
सध्याच्या काळात सर्वांना एकमेकांपासुन पुढे जायच असत म्हणुन वेळ काळ न पाहता तो व्यक्ती फक्त काम करत राहतो आणि तो स्वत साठी नाही तर कामा साठी जगत राहतो.
ट्रेंड आणि फॉलोव्हर्स च्या नादात व्यक्ती दिवस रात्र न बघता सोशल कनेक्टिंग मध्ये गुंतुन राहतो ज्याने त्याच्या मानसिकते वर परिणाम होतो.
जशी शरिराला एका रिस्टार्ट ची गरज असते तशाच आपल्या मेंदूला एका रिस्टार्ट ची म्हणजे त्याच्या विकासासाठी एका वातावरणाची गरज असते, जे आपण सहज निर्माण करु शकतो.
मेंदूला शांतता देण्यासाठी कुठला ही मानसिक आजार असने गरजेचे नाही. रोजच्या दगदगीतून ५ मिनिटं स्वत ला शांत ठेवुन कोणताही विचार मनात न आणता त्याला पुन्हा नव्याने काम करण्यासाठी वेळ देणं.
फक्त मेडिटेशन नाही तर अशे अनेक उपाय आहेत जे फक्त मेंदू शांत नाही करत तर आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा देते नव्याने काम करण्यासाठी२
कामाच्या प्रेशर मुळे कधीकधी डोकेदुखीचा त्रास होतो पण तो टाळला जाऊ शकतो अगदी काही क्षणांच्या विश्रांती मुळे. काही मिनिटांची पावर नॅप सुध्दा मेंटल डिटोक्स मध्ये महत्वाची ठरते.
एकच गोष्ट सतत केल्याने त्या गोष्टीचा मनाला कंटाळा येतो तेव्हा आपल्या मेंदूला एका नविन उर्जेती गरज असते जी आपण त्याच कामातून वेगळ काम केल्याने सहज मिळते.
आजच्या काळात ताण हा जीवनाचा एक भागच झाला आहे. नैसर्गिक वातावरणात हा ताण सहज कमी होउन मेंदूला शांतता देतो.
अनियंत्रित कंटेन्ट बघितल्याने मेंदू सतत त्याच विचारात गुंतुन राहतो, म्हणुन फोनवर म्हणजेच कंटेन्ट बघण्यावर मर्यादा असणे गरजेचे आहे.