पुढारी वृत्तसेवा
तांदुळ धुऊन राहिलेल्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स, अमिनो असिड्स, मिनरल्स, वीटॅमिन्स आढळतात, ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारू शकतो.
तांदूळ पाण्यामध्ये ३० मिनिटे भिजू द्या, नंतर पाणी गाळा आणि स्वच्छ कंटेनरमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवा.
अँटीऑक्सिडंट्स, स्टार्च, मिनरल्स, विटामिन्स हे सगळे घटक असतात.
ऑइल आणि ओपन पोर्स असलेल्या त्वचेसाठी, त्वचा टाईट करण्यासाठी आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी तांदुळाचे पाणी हे हलक्या टोनर सारखे काम करते.
त्वचा उजळते, सुरकुत्या कमी होतात, त्वचा तुकतुकीत होते, तेलकटपणा कमी होतो, त्वचेचे टेक्स्चर सुधारते.
पहिल्यांदा वापरताना टेस्ट करा, डोळ्याच्या आसपास लावू नका, जर खाज किंवा लालसरपणा जाणवला तर लगेच वापर करणे थांबवा.
गर्मीमध्ये फेस लिस्ट म्हणून वापरल्यास चेहऱ्यावर फ्रेश आणि थंड वाटते.
भाताचे पाणी त्वचेवरील सुरकुत्या कमी करुन तुमच्या त्वचेवर निखार आणते
हे पाणी नियमित वापराण्यामुळे तुमच्या चेहऱ्याची त्वचा अधिक मऊ होते
एकदा भाताचे पाणी बनवले की ७ ते ८ दिवस पाणी वापरू शकतो