तुम्ही बनवलेला भात नेहमीच चिकट होतो आणि खाण्याची मजा बिघडते का?.घाबरू नका! तुमच्या या समस्येवर एक सोपा आणि 'जादूई' उपाय आहे..भात मोकळा आणि सळसळीत बनवण्यासाठी ही 'ट्रिक' नक्की वापरून पहा..ही 'जादूची' युक्ती आहे...भात शिजवताना फक्त 'हा' एक पदार्थ घाला.तुम्हाला भात शिजवताना तांदळामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे..लिंबाच्या रसामुळे तांदळातील अतिरिक्त स्टार्च (Starch) कमी होतो आणि भात चिकट होत नाही..या 'जादूच्या' उपायामुळे तुमचा भात हॉटेलसारखा मोकळा आणि परफेक्ट बनेल..तर, आता टेन्शन न घेता प्रत्येक वेळी बनवा एकदम मोकळा आणि सुटसुटीत भात..येथे क्लिक करा...