पितृपक्षात फक्त जेवण घालून भागत नाही! १५ दिवसांत असं करा पूर्वजांचं स्मरण

पुढारी वृत्तसेवा

पितृपक्षात अशी करा पूर्वजांची सेवा!

पितृदोष दूर करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात?

पितृपक्ष म्हणजे काय?

पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध आणि पिंडदान केले जाते.

तीन पिढ्यांचे पिंडदान

परंपरेनुसार पिता, पितामह आणि प्रपितामह या तीन पिढ्यांचे स्मरण केले जाते.

फक्त जेवण घातलं म्हणजे श्राद्ध नाही!

पितृपक्षात केवळ एखाद्या व्यक्तीला जेवू घालणे पुरेसे मानले जात नाही.

आर्थिक परिस्थितीनुसार विधी करा

कुटुंबाची परिस्थिती चांगली असल्यास शास्त्रानुसार श्राद्ध, पिंडदान किंवा ब्राह्मण भोजन केले जाते.

परिस्थिती बेताची असेल तर?

आर्थिक अडचण असल्यास आपल्या क्षमतेनुसार पूर्वजांचे स्मरण आणि सेवा करता येते.

ब्राह्मणाला भोजन देण्याची परंपरा

परंपरेनुसार पितृपक्षात ब्राह्मणाला भोजन देऊन पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते.

भोजन शक्य नसेल तर हा मार्ग

परिस्थिती अत्यंत अडचणीची असल्यास श्रद्धेने पूर्वजांचे स्मरण करून प्रार्थना करण्याची परंपरा सांगितली आहे.

दक्षिण दिशेला तोंड करून प्रार्थना

दुपारच्या वेळी दक्षिण दिशेकडे हात करून पूर्वजांचे स्मरण आणि प्रार्थना केली जाते.

श्रद्धा आणि स्मरण महत्त्वाचे!

पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे श्रद्धेने स्मरण करा आणि आपल्या क्षमतेनुसार विधी करा.

प्रशांत महासागराचं नाव ‘प्रशांत’ कसं पडलं? KBC तही विचारलेला प्रश्न

येथे क्लिक करा