मराठी अभिनेत्री जुई गडकरी छोट्या पडद्यावरील 'ठरलं तर मग!' मालिकेत दिसत आहे..मालिकेत तिने सायली नावाची मुख्य भूमिका साकारली आहे..मालिकेत खऱ्या अर्थाने अर्जुन आणि प्रियाचा विवाह होणार होता. लग्नाची संपुर्ण तयारीही झाली होती. .दरम्यान प्रतिमाने अर्जुन आणि तन्वीच्या लग्नाचे दिलेले वचन मागे घेतल्याने विवाहाचा मार्ग सुखर झाला..अखेर अथक प्रयत्नानंतर अर्जुनने सायलीशी लग्न केलं. .तर दुसरीकडे लग्नानंतर अर्जुनला कुटूंबियांचा रोष पत्करावा लागत आहे..‘उदे गं अंबे’ मध्ये अखेर पार पडला जमदग्नी आणि रेणुका यांचा विवाह